कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण होतायत. कारगिलच्या पर्वतांवर चढाई करत पाकिस्तानी सैनिकांनी भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर युद्धाला तोंड फुटलं. पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केलीये हे पहिल्यांदा ज्यांनी पाहिलं आणि भारतीय सैन्याला कळवलं ते ताशी नामग्याल. पण ताशी यांच्यासारख्या रहिवाशांचं म्हणणं आहे की कारगिलनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय. बीबीसीने या गावात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. पाहुया हा रिपोर्ट
0 Comments